गावाकडच्या बातम्या
-
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – प्राचार्य डॉ.बलभीम वाघमारे
New Bharat Times नेटवर्क नायगाव :- शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव (बा.) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने…
Read More » -
रातोळी येथे रोकडेश्वर महाराज यात्रेनिमित्त भव्य लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन
New Bharat Times नेटवर्क नायगांव :- नायगांव तालुक्यातील रातोळी येथील सुप्रसिद्ध रोकडेश्वर महाराज देवस्थानाच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला यंदाही मोठ्या उत्साहात…
Read More » -
मेळगाव येथे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
अंकुशकुमार देगावकर नायगाव : तालुक्यातील मेळगाव येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम २०२४ या योजनेंतर्गत ग्रामपंचायतची इमारत बांधण्यात…
Read More » -
अजित दादांशी असलेलं नातं आणि विमानवारीचा किस्सा आठवत दिलीपरावंच्या डोळ्यांत अश्रू…
भगवान शेवाळे बरबडा :- बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी विमान अपघाताच्या वृत्ताने नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More » -
अजितदादांच्या श्रद्धांजलीसाठी शंकरनगर व्यापारपेठ दिवसभर कडकडीत बंद
मोरे मनोहर किनाळा :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले असल्याने त्यांना शंकरनगर…
Read More » -
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कहाळा.बु आणि जि.प.कोलंबी शाळेला 111 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट
New Bharat Times नेटवर्क नायगाव :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीचे बीज रुजविण्यासाठी नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कहाळा (बू)…
Read More » -
शास्वत विकासात युवकांची भुमीका अतिशय महत्वपूर्ण – प्राचार्य डॉ.बी.डी.इंगळे
New Bharat Times नेटवर्क नायगाव :- शरदचंद्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी…
Read More » -
बरबडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात ‘वेळेचा खेळ’ डॉक्टराना वेळेची शिस्त नसल्याने पशुपालक नाराज
भगवान शेवाळे बरबडा : गावातील पशुवैद्यकीय दवाखाना हा पशुपालकांसाठी अत्यावश्यक सेवा केंद्र असताना, सध्या या दवाखान्याच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित…
Read More » -
“शेती, शेतकरी आणि नव्या पिढीच्या भवितव्यासाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची” — प्रा.महेश मोरे
भगवान शेवाळे बरबडा : मानवी मूल्यांचा ऱ्हास, शेतकऱ्यांची वाढती असुरक्षितता, पाणी, जमीन, बाजार या मूलभूत प्रश्नांची गुंतागुंत आणि नव्या पिढीसमोरील…
Read More » -
दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिकमदत करून प्रभाकर पेंटेचा वाढदिवस साजरा
मोरे मनोहर किनाळा :- विविध समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून सक्रिय कार्य करणारे आदमपूर तालुका…
Read More »